Monday, January 23, 2017

सामान्य ज्ञान 12

  • सर्वच्च न्यायालयात १ सरन्यायाधीश व इतर ...........न्यायाधीश असतात.
    Ans :  25
  • मंत्रिमंडळला देशाची........असे म्हणतात.
    Ans :  सर्वच्य कार्यपालिका
  • कॅबिनेट मिशनमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता ?
    Ans :  सर औकीन्लेक
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यासंद्भ्र्रात खालील विधान पैकी योग्य विधान कोणते ?
    Ans :  अखिल भारतीय मुस्लीम लीगची स्थापना १९०६ मध्ये झाली, तिने बंगालची फाळणी अनि स्वतंत्र मतदारसंघाचा विरोध केला.
  • १८५३ साली सुरु झालेली पहिली विधूत संदेश यंत्रणा (टेलिग्राफ लाईन) कोणती ?
    Ans :  कलकत्ता - आग्रा
  • ब्रीटीनमधील साहसी व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ..........मध्ये इस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली.
    Ans :  1599
  • रोखे गैरव्हवहार प्रकरणी केंद्रसरकारने कोणती समिती नेमली होती ?
    Ans :  रामनिवास मिर्धा समिती
  • घटनेचा सरनामा म्हणजेच घटनेची...........होय.
    Ans :  सर्व
  • ...... या गव्हर्नर जनरलची हत्या वाहबिनिष्ट मुसलमानाने अंदमान येथे केली .
    Ans :  लॉर्ड मेयो
  • कोणत्या राज्यास प्रथम सलंग्न राज्याचा दर्जा मिळून नंतर घटकराज्यचा दर्जा मिळाला ?
    Ans :  सिक्कीम
  • सेन्ट्रल इन्सटीटूट ऑफ रोड ट्रान्स्पोट कोणत्या शहरात आहे .
    Ans :  पुणे
  • पुण्यात वसंत व्याख्यानमालेची सुरुवात--------- यांनी केली .
    Ans :  गो. ग . आगरकर
  • संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीचे कार्य कोणते ?
    Ans :  हिशेब तपासणी करणे
  • सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केंद्राच्या योजनेबद्दल आपले मत कोठे मांडता येते ?
    Ans :  राष्ट्रीय विकास परिषदेत
  • खालीलपैकी नैतिक हक्क कोणता ?
    Ans :  शिक्षण घेणे
  • घटनेच्या कलम १ ते ४ मध्ये कशाची तरतूद केलेली आहे ?
    Ans :  संघराज्य व त्याचे क्षेत्र
  • पुढीलपैकी कोणता कर केंद्र सरकार आकारू शकत नाही ?
    Ans :  शेतसारा
  • मध्य पूर्वेतील अरब राष्ट्रांनी 'ओपेक'हि संघटना भारताची कोणती पंचवार्षिक योजना चालू असताना स्थापन केली ?
    Ans :  चौथी
  • सार्वजनिक काकांची समाजसेवेच्या क्षेत्रातील सर्वात महत्वाची कामगिरी कोणती .
    Ans :  सार्वजनिक सभेच्या कार्याची वाहिलेली धुरा
  • ...............या ठिकाणी अनाथ बालकांसाठी अनाथालयाची स्थापना करण्यात आली.
    Ans :  पंढरपूर
  • सध्या देशात असणारी सर्वात जुनी बँक कोणती ?
    Ans :  पंजाब नशनल बँक
  • K -२ शिखर कोणत्या हिमालयीन रांगेत आहेत .
    Ans :  काराकोरम
  • प्राचार्य पी.बी.पाटील समितीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
    Ans :  जून,१९८४
  • स्वामी विवेकानंदानी ... रोजी शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवून जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले .
    Ans :  ११ सप्टेंबर १८९३
  • युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?
    Ans :  पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
  • शाहू महाराजांनी सत्य शोधक समाजाचे कोल्हापूर मध्ये कोणत्या वर्षी पुनरु जीवन केले .
    Ans :  1911
  • टिपूला ...............राज्यक्रांतीत विशेष रस होता.
    Ans :  फ्रेंच
  • शाहू महाराजानी कोणत्या समाजाची पुन: स्थापना केली?
    Ans :  सत्तेशोधक समाज
  • गॅटच्या स्थापनेच्या वेळी किती देश सहभागी झाले होते ?
    Ans :  23
  • निगम / महामंडळ कर ..........कडून आकारला जातो .
    Ans :  केंद्र सरकार
  • बँक ऑफ मद्रास ','बँक ऑफ बॉम्बे ''बँक ऑफ बंगाल ' या तीन बँका कोणत्या बँकेच्या पूर्वज बंका म्हणून संबोधता येतील ?
    Ans :  SBI
  • टिंबरमध्ये सर्वात मैल्यवान लाकूड कोणते .
    Ans :  सागवान
  • ...........रोजी वॅव्हेल योजना भारतीयांसमोर मांडण्यात आली.
    Ans :  १४ जून १९४५
  • ......हे वर्ष भारतीय लोकसंख्येचे विभाजक वर्ष म्हणून ओळखले जाते .
    Ans :  1921
  • घाटकराज्यच्या राज्यपालाला कायदेविषयक सल्ला देण्यासाठी कोणाची नेमणूक राज्यपाल करतो ?
    Ans :  महाधिवक्ता
  • स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली ?
    Ans :  १ जुलै ,१९५५
  • लोकहितवादिनी एकूण किती शतपत्रे लिहिली .
    Ans :  108
  • १७७६ मध्ये मराठे व इंग्रज यांच्यात .............तह घडून आला.
    Ans :  पुरंदर
  • भारताच्या ..........यांना परराष्ट्रनीतीसंबंधीचे आणि कुटनीतीचे अधिकार आहेत.
    Ans :  राष्ट्रपती
  • भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार .......आहेत
    Ans :  कायदे मंडळास
  • महाराष्ट्रात पाणी नियोजनाचे सर्व्धिकार.............यांस आहेत.
    Ans :  ग्रामसभा
  • राष्ट्रपती पदासाठी उभी राहणारी व्यक्ती .........मध्ये निवडून येण्यास पात्र असली पाहिजे .
    Ans :  लोकसभा
  • १९०९ मध्ये पंडित मदनमोहन मालवीय यांनी .... हे वृतपत्र सुरु केले .
    Ans :  लीडर
  • हुंड्या वटविणे , विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देणे यासारखी कामे करतो ?
    Ans :  मध्यस्थी गृहे
  • भारतातील परंपरागत समाज संस्थाच्या विरुध्य बंड करणारे पहिले समाज सुधारक कोण ?
    Ans :  महात्मा ज्योतिबा फुले
  • यमुना नदी व विन्ध्य पर्वत यांच्या दरम्यानचा झिजेच्या मैदानाला .... म्हणून ओळखले जाते.
    Ans :  बुदेल्खंड
  • पंचवार्षिक योजनेच्या अंमलबजावणीपूर्वी साधारण किती वर्षे आधी योजना आराखडा करण्यास सुरुवात केली जाते ?
    Ans :  4
  • विजयवाडा,गुंटूर,मच्चालीपटनाम हि शहरे कोणत्या नदीकाठी आहेत ?
    Ans :  कुष्णा
  • उपराष्ट्रपतीं .........समोर शपथ घेतात.
    Ans :  राष्ट्रपती
  • जगातील .... या गावातल प्रदेशात मेरीनो जातीच्या मेंढ्या आढळतात .
    Ans :  डाऊनस

No comments:

Post a Comment