Monday, January 23, 2017

भारतातील विविध बाबींची सुरुवात

भारतातील विविध बाबींची सुरुवात

पहिली टपाल कचेरी - कोलकाता (१७२७)]
पहिली रेल्वे (वाफेचे इंजन ) - मुंबई ते ठाणे (१६ एप्रिल,१८५३)
पहिली रेल्वे (विजेवरील) - मुंबई ते कुर्ला (१९२५)
पहिली भुयारी रेल्वे - मेट्रो रेल्वे,कोलकाता
पहिली दुमजली रेल्वेगाडी - सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते पुणे)
पहिला मूकपट - राजा हरिश्चंद्र (१९१३)
पहिला बोलपट - आलमआरा (१९३१)
पहिला मराठी बोलपट - अयोध्येचा राजा (१९३२)
पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली (१९५९)
पहिले आकाशवाणी केंद्र - मुंबई(१९२७)
पहिले विद्यापीठ - कोलकाता (१८५७)
पहिले उपग्रह - आर्यभट (१९७५)
पहिला अणुस्फोट - पोखरण(१८ मे १९७४,राजस्थान )
पहिले क्षेपणास्त्र - प्रथ्वी (१९८८)
पहिली अणुभट्टी - अप्सरा,तारापूर(१९५६)

No comments:

Post a Comment