- ... पर्वतरांग हि महासागरात आहे .Ans : मस्करीन
- तिसरे इंग्रज-फ्रेंच युद्ध केव्हा झाले ?Ans : १७५९-६२
- दादाभाई नैरोजींच्या बाबतीत खालीलपैकी कोणती विधाने अयोग्य आहेत ?Ans : २ व ३
- इ.स.१९५६ मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या समवेत यांनी नागपूर येथे बुद्ध धर्माची शिक्षा घेतली .Ans : कर्मवीर दाद्साहेब गायकवाड
- बाजारामध्ये ज्यावेळी एकच खरेदीदार असतो व खरेदीची मक्तेदारी एकट्याकडेच असते तेव्हा त्यास काय म्हणतात ?Ans : एकाधिकार
- खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किना-या वर येत नाही .Ans : कारवार
- भारताचे ऋण सेवा गुणोत्तर ........आहे .Ans : घटत
- पुढीलपैकी कोणत्या व्यवसाय प्राथमिक क्षेत्रात गणला जातो . अ) कारखानदारी ब) शेती क) मासेमारी ड)डॉक्टरAns : ब व क
- भारत सरकारने आपल्या रुपयाचे अवमुल्यन केल्यामुळे १)परकीय ग्राहकांना भारतीय माळ स्वस्त होतो .२)परकीय ग्राहकांना भारतीय माल महाग होतो .३)देशातील उपभोक्ताना भारतीय माल स्वस्त होतो .४)देशातील उपभोक्त्याना परकीय माल महाग होतो .Ans : १ व ४ बरोबर
- स्वतंत्र भारताचे राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूश्विणारी पहिली महिला कोण?Ans : इंदिरा गांधी
- महाराष्ट्रातील पहिला लोह-पोलाद प्रकल्प कोठे आहे .Ans : चंद्रपूर
- निर्यात व आयात वस्तूवरील करास पुढीलपैकी कोणती संज्ञा आहे ?Ans : जकात
- १९२९ च्या लाहोर कॉंग्रेसने.........हा दिवस सर्व देशभर स्वातंत्र्यदिन' म्हणून पाळला जावा अशी घोषणा केली.Ans : २६ जानेवारी १९३०
- दहाव्या योजनेच्या कालावधी कोणता ?Ans : २००२ -०७
- १ जुलै १९९८ रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा निर्माण झाला .Ans : वाशीम
- भारतीय राज्यघटनेत........यामध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आहे.Ans : राज्यांची मार्गदर्शक तत्वे
- भारतात पहिली जनगणना केव्हा झाली ?Ans : 1872
- महाराष्ट्राची एतिहासिक राजधानी कोणती.Ans : कोल्हापूर
- १८०० मध्ये ... याने मुलकी सेवेतील अधिका-यान करिता कलकत्ता येथे फोर्ट बिलीयाम कॉलेज स्थापन केले .Ans : लॉर्ड वेल्सली
- निबंध संग्रह ,कलियुग ,स्वाध्याय ,आश्वलायन ,गृह्सुत्र ,पानिपतची लढाई ,या ग्रंथाचे लेखक कोण .Ans : लोकहितवादी
- २४ फेब्रुवारी १८२४ रोजी ब्रिटिशानी ................या भारताच्या शेजाऱ्याशी युद्धाची घोषणा केली.Ans : ब्रहादेश
- १९९६ च्या ....... कॉंग्रेसने जहालांना पुन्हा कॉंग्रेसचे दरवाजे खुले केले.Ans : लखनौ
- रोबर्ट क्लाईव्हनंतर...........याची भारताच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.Ans : व्हर्लस्ट
- SICOM ची स्थापना ...........साली झाली .Ans : 1966
- बंदीपूर अभयारण्य ... या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे .Ans : हरीण
- .. रोजी झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मार्च १९३१ मध्ये स्थगित झालेली सविनय कायदे भंगाची चळवळ सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला .Ans : १ जानेवारी १९३१
- १९०६ मध्ये ...........यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुस्लीम लीगची स्थापना झाली.Ans : नवाब सलीम उल्ल
- इ.स.१८८६ मध्ये भारत सरकारच्या वित्त समितीचे सदस्य म्हणून कोणत्या समाजसुधारकाने काम पहिले ?Ans : न्या . रानडे
- हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले.Ans : 1953
- १९८१ मध्ये भारताने कोणत्या देशाशी व्यापार करार केला ?Ans : मालदीव
- तिसऱ्या मराठे-इंग्रज युद्धाला केव्हा सुरुवात झाली?Ans : ५ नोव्हेंबर १९१७
- न्यायांगाची शासनागापासून फारकत यांची तरतूद घटनेच्या ..........या कलमात केलेली आहे .Ans : कलम ५०
- भारतीय संविधानानुसार (घटनेनुसार) अंतिम सत्ता हि........कडे दिलेली आहेAns : जनता
- बारा ज्योतिर्लिंग पैकी ... हे ज्योतिर्लिंग हिंगोली जिल्ह्यात आहे .Ans : औंढ्या नागनाथ
- B.D.O. वर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?Ans : C.E.o.
- ब्रिटीश पार्लमेंटसमोर ...........या भारतीयाने प्रथम भाषण केले.Ans : राजा राममोहन रॉय
- विधानसभेचे सदस्य नसतानाही सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याचा अधिकार.............ना आहे.Ans : महाधिवक्ता
- भारतातील संघटीत नाणेबाजार कोण नियंत्रित करतो?Ans : सेबी
- तिसरे इंग्रज-म्हैसूर युध्द व श्रीरंगपट्टनमचा तह कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झालेAns : लॉर्ड कॉर्नवोलीस
- मुख्य निर्वाचन आयोगाचे कार्यालय ........येथे आहे .Ans : दिल्ली
- हिमाद्री किव्हा बृहद हिमालय या भागात खालीलपैकी कोणती शिखरे आहेत.१) माउंट एवरेस्ट २)कांचनगंगा ३) मकालू ४) धवल;गिरीAns : १,२,३ व ४
- गरिबी हटावो ' हि घोषणा कोणत्या योजनेत दिली गेली ?Ans : चौथ्या
- देशाचे अंदाजपत्रक संसदेद कोण सादर करते ?Ans : अर्थ मंत्री
- पोस्ट पद्धतीची सुरुवात १७६६ साली ....... ने केली.Ans : रॉबर्ट क्लाईव्ह
- पुणे करार कोणत्या दोन नेत्यांचा दरम्यान झाला ?Ans : डॉ.आंबेडकर -महात्मा गांधी
- ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर जनरल कोण?Ans : वॉरण हेस्टीग्ज
- चलन फुगवटा नियंत्रित करण्यासाठी कोणती उपाय योजना करतात ?Ans : सहकारी कर्ज वितरण थांबविणे
- सायमन कमिशनच्या अहवालात खालीलपैकी कशाचा निर्देश केला नव्हता .Ans : महिलांना मतदाराचा अधिकार देऊ नये
- स्पेन या देशाची राजधानी ... होयAns : माद्रिद
- पृथ्वीचा आकार दोन्ही दृवांवर चपटा व विशुवावृतावर फुगीर आहे . पृथ्वीच्या या विशिष्ट आकाराला ,,,, असे म्हणतात .Ans : जीओईड
No comments:
Post a Comment