- कोळसा , लोखंड , पोलाद , पेट्रोलियमचे उत्पादन आणि नियंत्रणचा अधिकार .......... ला प्राप्त आहे .Ans : केंद्र सरकार
- खालीलपैकी कोणती नदी कोकणातली नाही .Ans : मांजरा
- शिखांचे दहावे व शेवटचे गुरु..........यांनी लष्कराची उभारणी केली.Ans : गुरु गोविंद सिंह
- संत तुकारामाचे समकालीन संत कोण होते ?Ans : समर्थ रामदास
- ........सालापासून रिझर्व्ह बँकेने पतनियंत्रणासाठी वेगवेगळ्या साधनाचा वापर सुरु केला .Ans : 1956
- कोणत्या देशात सर्वाधिक लोहखनिज साठे आहेत?Ans : रशिया
- जम्भेकारांनी शून्यलब्धी हे पुस्तक.....या भाषेत लिहिले .Ans : मराठी
- भारतीय घटना तयार करण्यासाठी .........कालावधी लागला .Ans : २ वर्षे ११ महिने १८ दिवस
- विधान १)मुख्य कार्यकारी अधिकारी नको असल्यास जिल्हा परिषद २/३ बहुमताने त्याला परत बोलावून घेण्यासंबधी ठराव मंजूर करू शकते. विधान २) राज्य शासनाने मुख्य कार्यकारी अधिका-याला कार्यकालाची हमी दिलेली असते.Ans : विधान १ बरोबर २ चूक
- जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाल .............इतका असतो.Ans : अडीच वर्ष
- घटना समितीने ........रोजी मसुदा समितीची निर्मिती केली .Ans : २९ ऑगस्ट १९४७
- काक्रापरा अनुवीद्युत केंद्र कोठे आहे?Ans : गुजरात
- युरोपीय सत्तांच्या भारतात प्रवेशासंभ्रातील खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता ?Ans : पोर्तुगीजांनी १४९९ मध्ये गोवा ताब्यात घेतला.
- वातावरणातील ज्या थरामध्ये उंचीनुसार तापमानाचा दर कमी ना होता स्थिर राहतो अशा तपाम्बाराच्या सर्वात वरच्या ठरला .... असे म्हणतात.Ans : तपास्त्बाधी
- १२० अर्थशास्त्रातील सिद्धांत राष्ट्राच्या प्रगतीच्या अवस्थेकडे पाहूनच लागू केले पाहिजेत असे मत कोणाचे होते?Ans : लोकहितवादी
- ... या मराठी संताची भारुडे व गवळणी आजही जानासामाण्यामध्ये लोकप्रिय आहेत ?Ans : एकनाथ
- गावातील घाण झाडूने स्वच करून लोकांच्या डोक्यातील घाण कीर्तनाद्वारे साफ करणारे समाज सुधारक कोण.Ans : गाडगेबाबा
- १८४८ मध्ये पुण्यात मुलींसाठी पाहिलिक शाळा कोठे सुरु झाली .Ans : बुधवार पेठ
- कलम ५ ते ११ मध्ये कशाची कशाची तरतूद केलेली आहे ?Ans : नागरिकत्व
- बहुजन समाजात राजकीय आकांश निर्माण करणारा नेता अशी कोणाची ओळख देता येईल .Ans : राजर्षी शाहू महाराज
- १८७६ साली सार्वजनिक सभा हे त्रेमासिक कोणी सुरु केले .Ans : लोकहितवादी
- पंचवार्षिक योजना हि मूळ संकल्पना कोणाची आहे ?Ans : जवाहरलाल नेहरू
- डोंगर्बंक मासेमारी क्षेत्र कोठे आहे .Ans : उत्तर अटलांटिक महासागर
- देशाच्या औद्योगिकिकरणासंदर्भात कोणत्या वर्षी 'औद्योगिक आयोग ' नेमला होता ?Ans : 1916
- परामर्शदायी अधिकार ..........संविधानानुसार घेतला आहे.Ans : बर्मा आणि कॅनडा
- गोपाळ हरी देशमुखांनी ' लोकहितवादी ' या नावाने ------पत्रातून लिखाण केले .Ans : प्रभाकर
- राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या वर्षी प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले .Ans : 1917
- बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय ?Ans : भगवती समिती
- अक्ष वृतावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण -Ans : सूर्यापासून अंतर बदलते
- ... हे पश्चिम घाटातील सर्वोच शिखर होय ?Ans : अन्नैमुडी
- 'मराठा '' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?Ans : बाळ गंगाधर टिळक
- संसदेची गणसंख्यापुर्ती होण्यासाठी...........सदस्यांची उपस्थिती आवश्यक असते.Ans : १/ १०
- पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य............हे होते.Ans : राजस्थान
- निर्यात तुलनात्मक दृष्ट्या स्वस्त करून व आयात तुलनात्मक दृष्ट्या महाग करून ,व्यापार तोलातील घट भरून काढणे हे..........मुलभूत उद्दिष्ट आहे .Ans : अवमूल्यनाचे
- राज्यघटनेच्या सरनाम्याचा आधार घेऊन न्यायालयात दाद मागता याते हे विधान ...........Ans : चूक आहे
- ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सनदेत खालीलपैकी कशाची तरतूद नव्हती ?Ans : कंपनी ब्रिटीश राजसत्तेला उत्तरदाय असणारा नाही.
- भाऊराव का कार्य ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है' असे भाऊराव पाटलांच्या कार्यासंबंधीचे उदगार कोणी कोधले ?Ans : महात्मा गांधी
- बहुजन समाजातील अज्ञानाचा अंध:कार दूर करणारे व त्यांच्या पर्यंत द्यानाचा प्रकाश पोहचविणारे म्हणून ...ओळखले जाते .Ans : कर्मवीर भाऊराव पाटील
- सर्वाधिक नैसर्गिक रबर उत्पादित करणारा प्रदेश कोणता .Ans : आग्नेय आशिया
- भारतात वृत्तपत्र व्यवसायाला ......... याने कलकत्ता येथे प्रारंभ केला.Ans : ऑगस्टम हिकी
- याची शिफारस मे महिन्यात केली गेली.यातील तरतुदीनुसार अखंड भारत अपेक्षित होता.ब्रिटीश प्रांताचा मिळून भारतीय संघ करावा अशी तरतूद यात होती.हि विधाने कशाशी संबंधित आहेत ?Ans : कॅबिनेट मिशन
- ............साली एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट सुरु झाली.Ans : 1827
- घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी .............हा मुलभूत अधिकार नागरिकांना प्राप्त झाला आहे.Ans : घटनात्मक उपायांचा अधिकार
- एस. एन . डी टी. ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?Ans : मिस मेरी
- विधानसभेची सदस्य संख्या कमीत कमी ...........व जास्तीत जास्त.........असू शकते.Ans : 60500
- संविधांच्या ..........मध्ये भारत हे सार्वभौम ,समाजवादी ,धर्मनिरपेक्ष ,प्रजासत्ताक ,गणराज्य आहे,असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे.Ans : उद्देश पत्रिका
- मूळ वीस कलमी कार्यक्रम ..............यांनी जाहीर केला .Ans : इंदिरा गांधी
- खालीलपैकी कोणत्या कारणास्तव किंमती वाढतात ?Ans : अप्रत्यक्ष कर
- .... रोजी दिल्ली येथे फाज्लुल हक यांच्या अध्यक्षतेखाली पहिली खिलाफत परिषद भरली .Ans : २३ नोवेम्बर १९१९
- मी जाफर यास नवाब पदावरून दूर करण्याचे लॉर्ड क्लेव्हने का ठरविले .Ans : कंपनीने केलेली पैशाची मागणी टो पूर्ण करू शकला नाही
No comments:
Post a Comment